सोलापूर येथे २००६ साली संभाजी ब्रिगेडच्या काही लोकांनी सरकारी तिथिनुसार शिवजयंती साजरी करा असा आग्रह धरला होता. त्यासाठी सोलापुरातिल dnyanprabodhini या शालेत हे लोक गेले. तेथे गोंधळ घातला. शाळेत सरस्वतीची मूर्ति असल्याला आक्षेप घेतला. मूर्ति जबरदस्तीने उचलून नेली. या घटनेवर दै. तरुण भारत मधे आम्ही एक अग्रलेख प्रकाशित केला होता. हा अग्रलेख आजही तेवढाच प्रासंगिक आहे आणि शिव धर्माचे थोतांड उघडे पाडणारे आहे.
